Monday, 26 November 2018

|| प्रश्न ||

|| प्रश्न ||
======
आतासां घडत नाही कुठे
तसा संवाद खरा प्रेमाचा..
जगणेच झालंय व्यवहारी
हा दोष सांगा कोणाचा..??
प्रश्न वेळेचा असतो खरा
मात्र वेळ कोणाकडेच नसतो…
ही अनिच्छा म्हणावी की अनास्था
हा प्रश्न केवळ मनात उरतो..!!
***सुनिल पवार...✍🏼
👇🏽
"वळणावरच्या वाटा ५६", वाचा प्रतिलिपि वर :
https://marathi.pratilipi.com/story/FPZUE0SbxqVP…
अमर्याद रचना वाचा, लिहा, आणि मित्रांसोबत शेयर करा

No comments:

Post a Comment